शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! आता शेती नुकसान भरपाईसाठी शासनाने काढला नवीन नियम
government schemes for farmers :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे! आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी सरकारने नवीन अट लावली आहे. 15 जुलै 2025 पासून मदत व पुनर्विसन विभागामार्फत देण्यात येणारी शेत पीक नुकसान भरपाई आता ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र नाही अशा शेतकऱ्यांना मिळणार नाही.government schemes for farmers :- हे पण वाचा :- 1 … Read more